KARAJAT

जातनिहाय जनगणना करा, रासपचे तहसीलदारांना निवेदन

कर्जत (प्रतिनिधी) –  जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणी सहित अनेक मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्ष कर्जत तालुकावतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी,  पश्चिम महाराष्ट्राचे सचिव महेंद्र शिंदे,  जिल्हा सरचिटणीस रमेश व्हरकटे,  महिला तालुका अध्यक्ष सौ राणीताई जाधव,  जिल्हा युवा उपाध्यक्ष रवींद्र पवार,  तालुका सरचिटणीस राजेंद्र गायकवाड,  राहुल निंबाळकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!