नंदूरबार (आफताब खान) – नंदूरबार जिल्ह्यात अनेक भागात पाऊस धो-धो बरसत असतांना नंदुरबार तालुक्यातील पुर्व पट्यात मात्र पावसाने दांडी मारली आहे. या भागातील रजाळे, बलवंड, सैताने, खर्दे, तलावडे या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ चांगल्या पाऊसची अद्यापही प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळेच पाऊस पडण्यासाठी बलवंड गावच्या ग्रामस्थांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. अशी यात्रा काढल्यानंतर दोनच दिवसात पाऊस येतो अशी ग्रामस्थांची धारणा असल्याने या प्रतिकात्मक यांत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्या वेगळ्या प्रथेची चर्चा होत असली तरी या भागात पाऊस वरसेल हिच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
Read Next
3 weeks ago
आ. श्वेताताई महाले ठरल्या ‘उत्कृष्ट संसदपटू’!
July 28, 2024
‘शिंदे सेना’ राज्यात ११३ जागा लढणार; संभाव्य मतदारसंघांत जोरदार मोर्चेबांधणी!
July 25, 2024
शेगावातील बालकाच्या अपहरण व खुनाचा पोलिसांकडून शिताफीने उलगडा; अपहरण झालेल्या ‘कृष्णा’चाही निर्घृण खून!
July 21, 2024
जेव्हा भाजप सरकार येते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते; परंतु शरद पवारांच्या सत्तेत ते गायब होते!
June 15, 2024
कृषी केंद्र चालकाने कृषी विभागाचा आदेश धाब्यावर बसविला; अनुदानतत्वावर बियाणे देण्यास नकार!
Leave a Reply