नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढला असून सर्वाधिक फटका नवापूर तालुक्यात बसत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाच्या वतीने शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. तर नवापूर शहरातील रंगावली नदी काठावरील १०० घरातील ४०० जणाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक नद्या आणि नाल्यांचा पाणी पातळीत वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने उपाय योजना करण्यात येत आहे. नदी काठावरील नागरिकांना दक्ष राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तलाठी सर्कल आणि ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडू नये आशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
Read Next
18 hours ago
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना मिळणार प्रकाश आंबेडकरांची साथ!
2 days ago
वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेसाठी ११ नावांची घोषणा; पहिल्याच यादीत सिंदखेडराजातून वंजारी समाजाच्या सविता मुंढेंना उमेदवारी जाहीर
3 days ago
आयशर ट्रक-बसची समोरासमोर भीषण धडक; ५ प्रवासी ठार, १४ गंभीर
4 days ago
बुलढाण्यात येऊन अजितदादा, फडणवीसांनी आ.संजय गायकवाडांना सुनावले खडेबोल!
4 days ago
LIVE! बुलढाणा | माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान
Leave a Reply