सरकारने शब्द फिरवला; १९ तारखेला संतप्त शेतकर्‍यांची हिवाळी अधिवेशनावर धडक!

– सोमठाणा येथील बैठकीत दिला इशारा, शब्द देऊनही शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ चिखली (तालुका प्रतिनिधी) – सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या शब्दांच्या अंमलबजावणीला अद्याप सुरुवात केली नाही. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. १९ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशावर हल्लाबोल आंदोलनाची घोषणा रविकांत तुपकर यांनी … Continue reading सरकारने शब्द फिरवला; १९ तारखेला संतप्त शेतकर्‍यांची हिवाळी अधिवेशनावर धडक!