-रस्ता वाद आणि प्रशासकीय अनास्थेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : चिखली तालुक्यातील मौजे भरोसा येथे अरुंद रस्ता आणि वहिवाटीच्या वादामुळे मक्याने भरलेली ट्रॉली पलटी होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २२ मे रोजी घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


